Posts

Showing posts from July 12, 2020

हिंगोलीत पुन्हा नव्याने चार  रुग्ण पॉझिटिव्ह

  हिंगोलीत पुन्हा नव्याने चार  रुग्ण पॉझिटिव्ह   रु ग्ण संख्या गेली ६० वर हिंगोली -  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री साडे अकराच्या प्राप्त अहवालानुसार शनिवारी वसमत येथील ४४ वर्षीय वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून तो सम्राट कॉलनी येथील आहे. तर ५७ वर्षीय गवळीपुरा  येथील महिलेसह  तालाब कट्टा हिंगोली, येथील दोघे असे आज चार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे रुग्ण संख्या ६० वर गेली आहे. हिंगोली शहरातील रिसाला बाजार, तालांब कट्टा अंतर्गत कोरोना बाधा झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिबंधात्मक बाबा म्हणून तेथील गरोदर महिला वयोवृद्ध नागरिक ज्यांना उच्य रस्क्तदाब आणि मधुमेहाचा आजार आहे .अशा३९ जणांचे थ्रोट स्वाब अहवाल तपसणीसाठी पाठविले होते. रिसाला बाजार येथील२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर तालाब कट्टा येथील१३ अहवाला पैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन अहवाल अनिर्णित आहेत.आणि नऊ अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. यामध्ये वीस गरोदर महिला व साठ वर्षाची वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. तसेच५७ वर्...

*कोरोना सर्वांना होणार आहे, असेच समजून....लक्षात ठेवा*

Image
*कोरोना सर्वांना होणार आहे, असेच समजून....लक्षात ठेवा* *अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही  प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.* . *त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात  मृत्यू झाला.* . *पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.*  . *आता हे विष कुठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!* .  *आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव किंवा  निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात.* . *90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.* . *आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी भस्मासुर बनून स्वत:चा विनाश ...

*१५  ते 30 जुलै दरम्यान लातूर जिल्ह्यात लोकडाऊन*

*१५  ते 30 जुलै दरम्यान लातूर जिल्ह्यात लोकडाऊन* *पालकमंत्री ना. अमित* *विलासराव देशमुख* लातूर (प्रतिनिधी)लातूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत चाललेला कोविड१९ प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जुलै पासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घोषित केले आहे. या संदर्भातील अधिक तपशील जिल्हाधिकारी  जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी म्हंटले आहे.   अनलॉक २ च्या काळात बऱ्याच व्यवस्था सुरू झाल्या आहेत, मात्र या काळात रेडझोनमधून अनेक प्रवाशी जिल्ह्यात आले आहेत परिणामी कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे .एकंदरीत परिस्तिथीतिचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात १५  ते  30 जुलै दरम्यान पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे पालकमंत्री ना अमित  देशनमुख यांनी म्हंटले आहे, लॉकडाऊन मध्ये कोणत्या सुविधा कशा प्रकारे सुरू राहतील याचा तपशील  जिल्हाधिकारी जी श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

लातूर 24, अहमदपूर 3,  कासरशिर्शी 02, निलंगा 02,  औसा 05,  उदगीर 05 एकूण 41

Image
लातूर 24 , अहमदपूर 3,  कासरशिर्शी 02, निलंगा 02,  औसा 05,  उदगीर 05 एकूण 41 एकाचा मृत्यू तर 7 डिस्चार्ज दिला