Posts

Showing posts from June 2, 2020

जिल्हा प्रशाशन अलर्ट आहे; केवळ काळजी घ्या तुमची अन तुमच्या कुटुंबियांची - जिल्हाधिकारी जयवंशी

Image
हिंगोली, जिल्हा प्रशाशन अलर्ट आहे; केवळ काळजी घ्या तुमची अन तुमच्या कुटुंबियांची - जिल्हाधिकारी जयवंशी हिंगोलीकरांसी साधला फेसबुक वरून संवाद हिंगोली-  कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट असून ,केवळ तुम्ही व स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घाबरून जाऊ नका , काही शंका आल्यास आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क करा आदी संदर्भात  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हिंगोलीकरांसोबत  संवाद साधला. संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडविला असून सर्वच राष्ट्रांना चिंतेत टाकले आहे. त्यामध्ये आपला हिंगोली जिल्हा देखील अडकलेला आहे. मात्र या संकटाला अजिबात कुणीही घाबरू नका कारण आमची प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम असून आज घडीला अलर्ट देखील आहे.त्यामुळे उगाचच मनामध्ये भीती बाळगू  नका सध्या जरी शिथिलता असली तरीही, प्रत्येकाने आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. केवळ आपलीच नव्हे तर आपल्या घरच्यांची देखील तशाच प्रकारे काळजी घेतल्यास निश्चितच आपण या महाभयंकर म्हणून ओळख असलेल्या कोणाचा सामना करू तसेच जरादेखील कुणाला सर्दी पडसे जाणवले तर त्यांनी ताब...

आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पोसझेटिव्ह, (शहर 08, कळम्ब, नळदुर्ग 01)

Image
आज उस्मानाबाद मध्ये 11 रुग्ण पोसझेटिव्ह आज दि. 2/6 रोजी 55 swab रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे  रिपोर्ट्स  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत. एक  जणांचा रिपोर्ट  inconclusive आला आहे.  पॉजिटीव्ह  पेशंटची  माहिती  8 पेशंट उस्मानपुरा, उस्मानाबाद  येथील असून ते नळदुर्ग  येथील पूर्वी पॉजिटीव्ह  आलेल्या पेशंट च्या संपर्कातील aahet.  2  पेशंट  कळंब  येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत  व  एक  पेशंट शिराढोण येथील असून पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहे.

पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण तर एक कोरोनामुक्त

Image
  पुन्हा मुंबई कनेक्शन ; हिंगोलीत आणखी एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण तर एक कोरोनामुक्त कही खुशी कही गम ,रुग्ण संख्या पोहचली ७७ वर   हिंगोली -  मुंबई हुन हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागात परतलेल्या  एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री आठच्या सुमारास प्राप्त झाला. असून तर औंढा तालुक्यातील पोटा शेळके येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून रुग्ण संख्या ७७ वर पोहचली आहे. मुंबई वरून हिंगोली शहरात  मंगळवारी परतलेला एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली असून तर दुसरीकडे औंढा तालुक्यातील पोटा शेळके येथील रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित ७७  रुग्णावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींना कोरोना सेंटर येथे दाखल करून उपचार सुरू आहेत. यामध्ये कळमनुरी८,सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत बारा, असे एकूण६५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आयसो लेशन वॉर्डात एकूण सोळा रुग्ण भरती आहेत. यामध्य...

Good News : लातूर जिल्यात सलग तिसऱ्या दिवशी +Ve एकही नाही 

Image
  लातूर जिल्यात सलग तिसऱ्या दिवशी +Ve एकही नाही  23 पैकी 23 निगेटीव्ह    विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 02.05.2020 रोजी लातूर जिल्ह्यातील एकुण 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच  22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.     उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे लातूर जिल्ह्यातील एकूण 23 व्यक्तींचे स्वॅब तापसणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 23  व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले आहेत  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.                                                          ...

हिंगोली : ऐन कोरोना संकटात भुकंपाचा सौम्य धक्‍का ३.४ ची रिश्टरस्‍केलवर नोंद 

  ऐन कोरोना संकटात भुकंपाचा सौम्य धक्‍का ३.४ ची रिश्टरस्‍केलवर नोंद  भूकंपाची मालिका सुरूच  ,नागरिक भयभीत हिंगोली  - जिल्‍ह्‍यात वसमत व कळमनुरी तालुक्‍यात मंगळवारी  सकाळी सात वाजता जमीतुन गुढ आवाज आले. हा भुकंपाचा सौम्य धक्‍का असून त्‍याची 3.4 रिश्टरस्‍केलवर नोंद झाली आहे. मागच्या दोन महिण्यापुर्वी देखील भुकंपाचा सौम्‍य धक्‍का जाणवला होता. आता एन कोरोना संकटात भूकंपाची मालिका सुरूच असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.  वसमत व कळमनुरी तालुक्‍यातील अनेक गावात मंगळवारी सकाळी सात वाजता जमीनीतून दोन वेळेस गुढ आवाज आल्याने जमीन हादरून टिनपत्राचा खडखडाट झाल्याने घरात असलेले नागरिक रस्‍त्‍यावर आले हा भुकंचा सौम्य धक्‍का असून त्‍याची लातुर येथील भुकंपमापक यंत्रावर  3.4 रिश्टरस्‍केलवर नोंद झाल्याचे जिल्‍हा आपती व्यवस्‍थापन विभागाचे रोहित कंजे यांनी सांगितले आहे.  दरम्‍यान, सकाळी झालेल्या भुकंपाचा सौम्य धक्‍का, वसमत तालुक्‍यातील वापटी, कुपटी, सिरळी, खांबाळा, खापरखेडा, गिरगाव आदी गावात झाला आहे. तर कळमनुरी तालुक्‍यातील पोतरा, सिंदगी, बोल्‍डा, असोला, जांब, हारवाडी...