गाडी जाळून नुकसान केल्या प्रकरणी चार जनावर गुन्हे दाखल







गाडी जाळून नुकसान केल्या प्रकरणी चार जनावर गुन्हे दाखल

 

हिंगोली - तू येथे काय करतोस, तू निघ म्हणून  वाचमनला मारहाण करून दुचाकी जाळून ८२ हजाराचे नुकसान केल्या प्रकरणी चार अज्ञात लोकांवर शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार

नाईक नगर येथील बाबा नाईक यांच्या प्लॉट मध्ये बुधवारी रात्री दहा ते अकरा च्या सुमारास अज्ञात चार लोकांनी येऊन गाडी जाळण्याचा प्रयत्न करीत असताना वाचमन मध्ये आला असता या लोकांनी यास तू येथे काय करतोसतू निघ म्हणून मारहाण केली. आणि तेथील फलकावर असलेला मजकूर पुसून टाकला, आणि गाडी पेटून

८२ हजाराचे नुकसान केल्याप्रकरणी वाचमन सुभाष तुकाराम कांबळे यांच्या फिर्यादी वरून चार जनावर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


 

 



 



 















ReplyReply to allForward







Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा